IND vs PAK : तब्बल 41 वर्षानंतर आज आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार
भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. पण, या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलय.
आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा सामना होणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर-4 फेरीच्या पाचव्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
IND vs WI 2025 : बीसीसीआयने आज ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
आशिया कप 2025 आता अंतिम टप्प्यात. स्पर्धेत केवळ तीन सामने उरले. त्यापैकी एक आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आहे.