- Home »
- Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay Yatra
‘इंडिया’च्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आले; पण ठाकरे, पवारांसमोरच थेट घराणेशाहीवर बोलले !
Bharat Jodo Nyay Yatra-Prakash Ambedkar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सांगता मुंबईत झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे व्यासपीठावर होते. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शाह […]
Bharat Jodo Nyay Yatra : शेतकरी दुर्लक्षित अन् मोदी समुद्र, हवाई सफारीत व्यस्त; नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका ( Loksabha Election ) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो ( Bharat Jodo Nyay Yatra ) ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. यादरम्यान नाशिकमधील चांदवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. महाविकास आघाडीतील सर्व […]
Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi Criticized Modi Government : अग्निवीर योजना का सुरू करण्यात आली हे मी तुम्हाला दाखवून देईन. अग्निवीर कशासाठी सुरू करण्यात आले याची माहिती सेनेच्या प्रमुखांना सुद्धा नव्हती. याआधी जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मदत मिळत होती. परंतु, अग्निवीर शहीद झाल्यानंतर कोणतीही पेन्शन मिळणार नाही. अदानी डिफेन्सला फायदा मिळावा म्हणून सरकारने अग्निवीर लागू केले, असा […]
‘भारत जोडो न्याय’ यात्रेची महाराष्ट्रात एन्ट्री; डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींनी बाहेर काढलं आदिवासी कार्ड
Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीचा डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींकडून (Rahul Gandhi) आता आदिवासी कार्ड […]
‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुन्हा स्थगित, राहुल गांधी तातडीने वायनाडला रवाना
Bharat Jodo Nyay Yatra : उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा (Bharat Jodo Nyay Yatra) शनिवार (१७ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. वाराणसीनंतर राहुल गांधी भदोहीला जाणार होते, मात्र आता त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ते अचानक वायनाडला गेले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी […]
Bharat Jodo Nyay Yatra : कुत्र्याच्या मालकाला बिस्किट का दिलं? राहुल गांधींनी सांगून टाकलं
Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra)सुरु आहे. या न्याय यात्रेला जनतेकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना पाहायला मिळाले. […]
Lok Sabha 2024 : ‘हिंमत असेल तर वाराणसीतून भाजपाचा पराभव करा’; ममता बॅनर्जींचे काँग्रेसला चॅलेंज
Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस (Lok Sabha Election 2024) आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली धुसफूस अजूनही थांबलेली नाही. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये दाखल झाली आहे. बंगालमध्ये आल्यानतंर राहुल गांधी यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. त्यामुळे राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री ममता […]
राहुल गांधींचा डुप्लिकेट? आसामचे मुख्यमंत्री आता नाव व पत्ताच उघड करणार
Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आसाममधून (Assam)जात आहे. आता ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. परंतु आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी एक नवा दावा केला होता. या यात्रेत राहुल गांधी […]
आसाममध्ये राहुल गांधी अडचणीत! मुख्यमंत्री हिमंता यांनी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना…
Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील (Assam)गुवाहाटी (Guwahati)येथे पोहोचली आहे. आज मंगळवारी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याचे दिसून आले. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स देखील तोडले. या प्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa […]
‘भारत न्याय यात्रे’वर आसाममध्ये हल्ला : वाहनांची तोडफोड, राहुल गांधी सुरक्षित
जामुगुरी : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वातील भारत न्याय यात्रेवर (Bharat Nyay Yatra) आसाममधील जामुगुरी येथे हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. यात्रेतील काही वाहनांवर हल्ला करण्यात आला असून कॅमेरामनलाही मारहाण झाल्याची माहिती आहे. दरम्यान, हा हल्ला भाजपच्या समर्थकांनी केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (Attack on Bharat Nyaya Yatra led by Congress […]
