- Home »
- BJP
BJP
थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं; रामदास कदमांची भाजपवर नाराजी अन् अजितदादांना टोला
Ramdas Kadam यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
‘पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजवले की बारा म्हणतात’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : आज शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह मुंबई येथे आयोजित मेळाव्यात बोलताना
केंद्रीय मंत्र्यांना साधं ‘बेटी पढाओ’ही लिहिता आलं नाही; ‘त्या’ व्हिडिओवरुन काँग्रेस-भाजपात जुंपली
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.
काम सोडून पंकजांचा प्रचार, गावातून लीडही दिले… पण पराभवामुळे पस्तीशीतील तरुणांनी मृत्यूला कवटाळलं…
पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्याने तीन तरुणांनी आत्महत्या केली.
दिल्लीश्वरांनी फडणवीसांसह भाजप नेत्यांना झापलं; हाय व्होल्टेज बैठकीतील ‘अंदर की बात’ बाहेर
विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.
‘… म्हणून अजितदादा महायुतीमध्ये बळीचा बकरा’, रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल
Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Results) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने महायुतीमध्ये
लोकसभा स्पीकर पॉलिटिक्समध्ये ट्विस्ट; इंडियाच्या ‘त्या’ ऑफरने वाढली भाजपाची धाकधूक
कोण होणार लोकसभा अध्यक्ष? हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. यातच विरोधकांनी टीडीपीला मोठी ऑफर दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांवरच ठाम विश्वास; दिल्लीत झाला मोठा निर्णय
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व इतर बदल होणार नाही. महायुतीचे सरकार मजबूतपणे पुन्हा आणायचे असल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून वापसी; काँग्रेसने सरकारला घेरले !
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागलेले उज्ज्वल निकम यांना आता पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळालीय.
तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला मिळणार संधी?
Maharashtra Cabinet Expansion: राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपसह (BJP) महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे
