- Home »
- BJP
BJP
नारायण राणेंचा स्वबळाचा नारा; दादा अन् शिंदे सेनेला एकही जागा मिळणार नाही?
विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्व 288 जागा लढवाव्यात असं विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.
अजित पवारांवर टीका करणं टाळा, आम्हाला त्यांची गरज…; भाजप नेत्यांची संघाला विनंती
अजित पवार हे महायुतीचे घटक असून विधानसभेला त्यांच्या मदतीची भापजला गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं,
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव; अजितदादांचे आमदार संतापले
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला संताप
निवडणूक न लढताच विजयी; ‘या’ राज्यात भाजपाचा स्ट्राईक रेट सत्तरी पार
त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी 71 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला.
मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट, नाट्य निर्माता फसवणूक प्रकरण
मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग जालना येथे आयोजित केले होते.
Video : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, फडणवीसांनी वाचली यादी
विरोधकांनी आधीच प्रतिक्रिया ठरवलेली होती, फक्त बजेट सादर करण्याची वाट पाहत असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
आंध्रप्रदेश अन् बिहारसाठी अच्छे दिन! राहुल गांधी संतापलेच, ‘खुर्ची बचाओ अर्थसंकल्प’
खुर्ची बचाओ अर्थसंकल्प, असा मार्मिक टोला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारला लगावलायं. दरम्यान, एनडीए सरकारकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलायं.
एकसारखेच 3 हजार मतदान कार्ड! निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करणार; बावनकुळेंचा इशारा
मालेगावसह धुळ्यात मतदानकार्डात घोळ होत असून एकसारखेच 3 हजार मतदान कार्ड असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलायं. या प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा बावनकुळेंनी दिलायं.
काळजाला सुनेत्रा पवारांनी दिलेलं फुलं; लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजितदादांच्या रडारवर विरोधक
वाढदिवसाच्या दिवशी काळजाला सुनेत्रा पवार यांनी दिलेलं फुल लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना विरोधकांना रडारवर घेतलं. ते पारनेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही ? फडणवीसांना घेराल तर आम्हाला….सदाभाऊ खोत जरांगेंवर बरसले !
खोत म्हणाले, लोकसभेला ते बाहेर पडले. आता त्यांचा नांगर सुरू झाला आहे विधानसभेसाठी. त्यांना महाविकास आघाडीचे शेत नांगरायचे आहे.