अहमदनगर: विरोधी पक्ष नेत्यांनी कितीही आघाड्या करू द्या, कितीही यात्रा काढू द्या ? या देशाचे जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच निवडून देईल. पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देखील राजकीय पंडितांनी विश्लेषण केली तेथे फोल ठरले. तीनही राज्यांचे निकाल हे विरोधकांच्या डोळ्यात अंजन आहे अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांवर […]
Supriya Sule on BJP : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. देवरा यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजधानीत काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान, यावर मिलिंद देवरा यांच्या […]
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह कारखान्याचे 21 संचालक अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँकेचे कर्ज आणि व्याज असे तब्बल 430 कोटी रुपयांचे देणे थकविल्याप्रकरणी पाटील यांच्यासह 21 संचालकांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची […]
Sujay Vikhe replies Rohit Pawar : तलाठी भरती हा काही आजचा विषय नाही तुमचं सरकार असताना ही भरती का केली नाही. तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा तुम्ही न्यायालयात जा, अशा शब्दांत खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना प्रत्युत्तर […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे श्रीकृष्ण असल्याची तुलना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली ते बीडमध्ये ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यामध्ये बोलत होते. ते म्हणाले की, वंजारी आणि धनगर समाज हा राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक आहेत तर त्यावर रथाच सारथ्य करणारे महात्मा फुलेंचे विचारांचे नेते छगन भुजबळ हे […]
अभेद्य गड, बालेकिल्ला म्हणजे तरी काय? तर कधीही सर न होणारा, कधीही काबिज न करता येणारा, कितीही डावपेच रचले तरी शत्रुच्या हाती न लागणारा किल्ला. कधी काळी सोलापूर लोकसभा मतदारसंघही (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेससाठी (Congress) असाच बालेकिल्ला होता. 1952 सालापासून 2019 पर्यंतच्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 12 वेळा इथून काँग्रेसने विजय नोंदविला आहे. 1957 […]
Uddhav Thackeray : अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळेच या ऐतिहासिक दिवसाची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे राममंदिरावरून (Ram Mandir) राजकारणही सुरू आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भाजप मंदिराचा राजकीय लाभ उठण्याचा प्रयत्न करतंय. अशातच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राममंदिर मुद्यावरून भाजपवर सडकून केली. भाजपचं (BJP) हिंदुत्व बेगडी […]
मुंबई : भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याने, शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने मुंबईत आपल्याला पुन्हा एकदा पाय रोवण्याची आणि वर्चस्व परत मिळविण्याची संधी आहे, हे ओळखून काँग्रेसने (Congress) मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण या चार जागा काँग्रेसला हव्या आहेत. या […]
Nana Patole on BJP : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी आध्यात्मिक कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका, अशी शिकवण होती. पण, आज भाजपच्या (BJP) राज्यात शेतकरी दररोज मरत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणंघेणं नाही. अनेक पक्षांची सरकारं […]
Sanjay Raut on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला (Kalaram temple) भेट दिली. याआधी त्यांनी नाशिकमध्ये रोड शोही केला. मात्र, मोदींच्या या दौऱ्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावून स्थानबध्द केलं. शिवाय, मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ब्र ही […]