असं म्हणतात की राजकारणात कोणचं कुणाचा कायमचा शत्रू नसतं आणि कोणचं कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गाठ-भेट होते, सामना वृत्तपत्रातून फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण या उक्तीला अपवाद आहे तो रायगडचा. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले […]
जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल तर संविधानाचे रक्षण करा, गंगेत डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही.
Chandrakant Patil on Dhananjay Munde Resjgnation : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होतेय. यावर आता भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येला जवळपास दिड महिना उलटलाय. परंतु या प्रकरणातील एक आरोपी अजून फरारच आहे. अटक केलेल्या आरोपींना काही कडक शासन होत नसल्याचा आरोप […]
BJP MLA Prasad Lad Criticize Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणमीसाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. कालपासून पुन्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलंय. याप्रकरणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपा (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले की, जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर, ज्या पद्धतीने […]
नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपले. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट झाली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. फडणवीस यांनी नाराज भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे सांगितले. आता महिन्याभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात आले. मालेगावमधील कार्यक्रमाला […]
“वाट पाहीन पण एसटीने जाईन…” असं म्हणत दररोज लाखो प्रवासी लाल परीने प्रवास करतात. राज्यातील शहरे आणि खेड्यांना जोडणारी एसटी सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणात एसटीचे अनन्यसाधारण महत्व आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग, पुस्कारप्राप्त अशा अनेक घटकांना असलेली सवलत आणि इतर प्रवाशांनाही खिशाला परवडणारा दर असल्याने एसटीनेच प्रवास करण्याकडे […]
मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजप (BJP) आणि महायुतीला (Mahayuti) झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती (Pravin Chakraborty) यांनी केला. तसेच […]
मालेगावमधील कार्यक्रम भाजपचा नव्हता, तो शासकीय कार्यक्रम. त्या कार्यक्रमात शाहांना भुजबळांना शेजारची खुर्ची दिली असेल तर त्यात गैर नाही
अडीच-तीन वर्षांपूर्वी झालेले एकनाथ शिंदे यांचे बंड पुन्हा आठवा. पक्षाच्या आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेण्यास सुरुवात केली. आणि बघता-बघता तब्बल 39 आमदारांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) बंडखोर गटात सामील होणे पसंत केले. पण ठाकरेंसोबत राहिले केवळ 16 आमदार. यात कोकणातून सोबत होते, वैभव नाईक, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि ठाकरेंचे कडवट शिवसैनिक […]
MLA Suresh Dhas : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) भाजप (BJP)