एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
Naresh Mhaske: ठाणे लोकसभा नरेश म्हस्के (Naresh Mhaske) लढवणार आहे. या संदर्कात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका.
Devendra Fadanvis यांनी ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचं म्हणत महायुतीला मतदानाचं आवाहन केलं.
Manish Paul Interview: कॉमेडियन आणि अभिनेता मनीष पॉलच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली होती.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. छगन भुजबळांच्या माघारीनंतरही राष्ट्रवादीचा या जागेवर दावा कायम आहे. आता नाशिकच्या जागेबाबत एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलंय.
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती. ही अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी पक्ष फोडल्याचा थेट दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांवी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राऊतांच्या दाव्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात […]
Eknath Shinde On Nilesh Lanke : महाविकास आघाडीच्या रावणरुपी असलेल्या लंकेचे दहन करून सुजय विखे (Sujay Vikhe)यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, कारण ड्रामा करुन कोणी निवडून येत नाही. त्यासाठी कामच करावे लागते, जे काम सुजय विखे यांनी केलेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Election)महायुतीचे उमेदवार […]
Sanjay Raut on CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा (BJP) डाव होता. जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ म्हणून शिंदे कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाचा विचार असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याबद्दल अजित पवारांच मोठ विधान! म्हणाले, फक्त ही निवडणूक… आज संजय राऊतांनी माध्यमांशी […]
Yavatmal-Washim Lok Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण सुरू असताना वादळ आलं त्यावेळी लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. मात्र, मुख्यंत्र्यांनी असली वादळ येतच असतात. आपण असल्या अनेक वादळांना तोंड दिलेलं आहे. त्यामुळे असली कितीही वादळ आले तरी आपण खंबीरपणे लढत राहायचय म्हणत आपल्या भाषणाला पुन्हा सुरूवात केली. (CM Eknath Shinde) ते यतमाळमध्ये आयोजित सभेत […]