अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तसंच जागावाटपही झालेलं नाही. खंरतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे - अंबादास दानवे
लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार बॅकफुटवर जाण्यामागची दहा कारणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केले आहेत.
राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.
सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
बळवंत वानखडेंच्या (Balwant Wankhade) विजयात महत्वाची भूमिका असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा विधानसभा (Tivasa Election) मतदारसंघात काय परिस्थिती आहे? याचाच आढावा घेऊ.
पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचा ( Wayanad Constituency) राजीनामा देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढू शकते.