भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याची तक्रार संजय जाधवांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे पत्रातून केली.
इंडिया आघाडी (India Alliance) विरोधात बसणार असून सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.
लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत असताना काँग्रेसने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील दोन निवडणुकीत जो करिष्मा भाजपने करून दाखवला होता तशी कामगिरी यंदा करता आलेली नाही. इंडिया आघाडीने शानदार प्रदर्शन केले
राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारली आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक तीस जागा जिंकल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झालेत.
राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
लोकसभेच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पाणीच पाजलं असल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर, सांगली, कोल्हापुरात महायुतीला दे धक्का मिळालायं.
गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur) लोकसभा मतदारसंघातून डॉ. नामदेव दासाराम किरसान विजयी झाले आहेत. किरसान हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत.