Prajakt Tnpure यांनी राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पाडल्यावरून शिवाजी कर्डीले यांच्यासह सुजय विखेंवर गंभीर आरोप केले आहेत.
Devendra Fadanvis यांनी अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना टोला लागवाला.
Uddhav Thackeray यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर टीका केली आहे.
Manoj Jarange यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
Lakshaman Hake यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange) लायकी काढत सडकून टीका केली.
Ramdas Kadam यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंवर लोकसभा निवडणुकीवरून हल्लाबोल केला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
Sharad Pawar यांनी कोऱ्हाळे खुर्द गावामध्ये ग्रामस्थांना विधानसभेसाठी आवाहन करत अजित पवारांना देखील टोला लगावला आहे.
Sharad Pawar बारामती मधील कोऱ्हाळे खुर्दमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.
Radhakrishn Vikhe Patil यांनी निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये सुडबुद्धीने अतिक्रमण करत असल्याच्या आरोपांना उत्तर दिले.