- Home »
- criticize
criticize
पैशांशिवाय निबंधाची शिक्षा अशक्य; पुणे अपघात प्रकरणी राज ठाकरेंचे न्यायाधिशांवरही ताशेरे
Raj Thackeray यांनी पुणे अपघातात प्रकरणी पोर्शे गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला निबंधाची शिक्षा दिल्याने न्यायाधिशांवरही ताशेरे ओढले.
तनपुरे कारखाना बंद पाडणारे पडद्यामागचे सूत्रधार तेच; विखे-कर्डिलेंवर तनपुरेंचे गंभीर आरोप
Prajakt Tnpure यांनी राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पाडल्यावरून शिवाजी कर्डीले यांच्यासह सुजय विखेंवर गंभीर आरोप केले आहेत.
या अर्थसंकल्पाने त्यांचा लोकसभेतील उत्साह संपवला; फडणवीसांचं जयंत पाटील अन् ठाकरेंना उत्तर
Devendra Fadanvis यांनी अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना टोला लागवाला.
राज्याचं पावसाळी अधिवेशन खोके सरकारच्या निरोपाचं ठरणार; उद्धव ठाकरेंची तिखट टीका
Uddhav Thackeray यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर टीका केली आहे.
कधीतरी जातीसाठी बोला, तुमच्यामुळे जात मरेल शहाणे व्हा; जरांगेंचं विखेंना जोरदार प्रत्युत्तर
Manoj Jarange यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
आरक्षणाचं शून्य ज्ञान अन् त्यावर बोलण्याची लायकीही नाही; हाकेंनी जरांगेंची लायकीच काढली
Lakshaman Hake यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange) लायकी काढत सडकून टीका केली.
थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं; रामदास कदमांची भाजपवर नाराजी अन् अजितदादांना टोला
Ramdas Kadam यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अजित पवारांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
आम्ही घासून नाहीं तर ठासून आलो, तुम्ही भेंडी बाजार शोधा; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना ठणकावले
Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंवर लोकसभा निवडणुकीवरून हल्लाबोल केला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
कोणी दम देईल पण तुम्ही विधानसभेलाही योग्य बटन दाबा; पवारांचा अजितदादांना टोला
Sharad Pawar यांनी कोऱ्हाळे खुर्द गावामध्ये ग्रामस्थांना विधानसभेसाठी आवाहन करत अजित पवारांना देखील टोला लगावला आहे.
सगळं बघतो, 56 वर्ष सतत निवडून येणारा माझ्याशिवाय कोणी दाखवा; पवारांनी थोपटले दंड
Sharad Pawar बारामती मधील कोऱ्हाळे खुर्दमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.
