- Home »
- Girish Mahajan
Girish Mahajan
मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याचा महाजनांचा प्रयत्न, पण मी जिवंत असेपर्यंत..; जरांगेची टीका
Manoj Jarange Patil : सगेसोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणार नाही, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर मनोज जरागेंनी प्रत्युत्तर दिलं.
फडणवीसांनंतर गिरीश महाजन होणार उपमुख्यमंत्री? केला मोठा खुलासा,म्हणाले…
Girish Mahajan On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवणुकीत भाजपला राज्यात अवघ्या
‘त्या’ दाव्यावरून महाजनांची राऊतांवर सडकून टीका; म्हणाले, त्यांच डोकं तपासाव लागेलं
संजय राऊत यांनी रोखठोक सदरामध्ये नितीन गडकरींबद्दल केलेल्या दाव्यावरून गिरीष महाजनांनी राऊतांवर टीका केली आहे.
भाजपाच्या पॉकेटमध्ये कमी मतदान; संकटमोचकांचा ‘मूड’ बदलला, थेट अहवालच मागवला
नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे गिरीश महाजनांनी बूथनिहाय अहवाल मागवला आहे.
भुजबळ अजिबात नाराज नाहीत; आशीर्वाद घेत भाजपच्या ‘संकटमोचक’ महाजनांची स्पष्टोक्ती
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
एका फतव्यावर विरोधकांचं 90 टक्के मतदान, मोदींसाठी सुस्ती सोडा! महाजनांची साद
एक फतवा निघाला की विरोधकांकडे 90 टक्के मतदान होतं, तुम्ही मोदींसाठी सुस्ती सोडा, या शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी साद घातलीयं.
कधी रडायचं, कधी आजारी पडायचं, भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाही; गिरीश महाजनांचा पवारांना टोला
Girish Mahajan On Sharad Pawar : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्य्यात मतदान पूर्ण
पक्षप्रवेश रखडला तरीही नाथाभाऊ सुनेसाठी मैदानात, गिरीश महाजन म्हणाले, ‘ते राष्ट्रवादीचे…’
एकनाथ खडसे यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावं, असा खोचल सल्ला महाजन यांनी दिला.
खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, म्हणाले मी बोललो तर…
Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]
‘नुसतं मी-मी करून चालत नाही’; गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला
Girish Mahajan On Eknath Khadse : नुसतंच मी-मी करुन चालत नाही, पक्षाशिवाय कोणाची मोठा नाही, तुम्ही बाहेर पडलेत त्यामुळे तुमचं भविष्य कसंय ते पाहा, या शब्दांत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, जळगावमध्ये आयोजित सभेत गिरीश महाजन बोलत […]
