- Home »
- Girish Mahajan
Girish Mahajan
महाजनांची पाठ फिरताच पोलीस आक्रमक; दुसऱ्यांदा जोरदार लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत
Badlapur School Case : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात
बदलापूर प्रकरणात गिरीश महाजनांकडून मोठी माहिती; केस उज्वल निकम लढणार
बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर जवळपास 10 तासांपासून बदलापूर स्थानकावर असंख्य नागरिक आंदोलनासाठी ट्रॅकवर उतरली आहे.
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? जळगावच्या तत्कालीन एसपींना फोन करून धकमावलं, CBI चा गंभीर आरोप
अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन एसपींना फोन करून धमकी दिली होती, असा आरोप सीबीआयने (CBI) मोक्का न्यायालयात केला
गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या ज्या आंदोलनात हा माणूस…; बीडमधून जरांगेंचा हल्लाबोल
गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं, अशी टीका जरांगेंनी केली.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच भाजपाच्या ‘या’ नेत्याने थेट हातच जोडले
संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रश्न विचारताच थेट हात जोडले.
‘पक्षप्रवेशाला आता मुहूर्त काढायचा का?’, गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला. उशीर कशाला करताय? आता काय मुहूर्त काढायचा का? असा टोला महाजन यांनी लगावला.
‘आरक्षण हे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’, भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला
Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला
Laxman Hake : मोठी बातमी ! लक्ष्मण हाके यांचे आंदोलन मागे
Laxman Hake : आताची सर्वात मोठी समोर आली आहे. वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी
मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याचा महाजनांचा प्रयत्न, पण मी जिवंत असेपर्यंत..; जरांगेची टीका
Manoj Jarange Patil : सगेसोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणार नाही, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर मनोज जरागेंनी प्रत्युत्तर दिलं.
फडणवीसांनंतर गिरीश महाजन होणार उपमुख्यमंत्री? केला मोठा खुलासा,म्हणाले…
Girish Mahajan On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवणुकीत भाजपला राज्यात अवघ्या