- Home »
- Girish Mahajan
Girish Mahajan
मंत्र्यांच्या खात्यांचं विभाजन का झालं? भाजपाच्या मंत्र्यानं क्लिअरच केलं..
महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं आहे.
विखे, मुंडे, महाजनांना धक्का, अजितदादांचा शब्दही खरा ठरला; खातेवाटपात नवं गणित
राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. या नेत्यांना कमी महत्वाची खाती मिळाली आहेत.
मोठी बातमी ! मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर, बावनकुळेंकडे महसूल खातं
Maharashtra Portfolio Allocation : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
पोराला का मारलं? का तोंड काळं केलं? मी तर म्हणतो नार्कोटेस्ट करा; महाजन-खडसे सभागृहात हमरी तुमरीवर !
Eknath Khadse Vs Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामध्ये विधानपरिषदेमध्ये जोरदार हमरी-तुमरी झाली. त्यामुळे सभापतींचा सभागृह स्थगित करण्यात आले. एकनाथ खडसे यांनी कापसाचा भाव आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील वाळूतस्करी यावर मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून गिरीश महाजन (Girish Mahajan) हे संतप्त होऊन बोलू लागले. महाजन […]
भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते, त्यांची नाराजी परवडणारी नाही, गिरीश महाजनांचे मोठे विधान
छगन भुजबळ हे महायुती सोडणार नाहीत, आणि त्यांनी महायुती सोडणं हे आम्हालाही परवडणारं नाही. कारण ते राज्यातील ओबीसींचे मोठे नेते आहेत. - महाजन
Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार महायुती सरकारचं खातेवाटप
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत राजकीय वर्तुळात
बावनकुळे, सरनाईक अन् शिरसाट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 3 रिक्षाचालक झाले मंत्री!
Maharashtra Cabinet 2024 : राज्यात दुसऱ्यांदा स्थापन झालेल्या महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात 39
जळगावमध्ये ठरलं! भाजप, शिंदे अन् अजित पवार गटाच्या ‘या’ तिघांचं मंत्रिपद फिक्स
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
‘संविधाना’ची विटंबना दुर्देवी, निषेधार्ह पण कायदा सुव्यवस्था राखा; गिरीश महाजनांचं आवाहन…
परभणीत संविधानाची विटंबना झालीयं, हे दुर्देवी असून निषेधार्ह आहे पण कायदा सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी असल्याचं आवाहन भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केलंय.
आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, सर्वकाही आलबेल; गिरीश महाजनांनी गैरसमज दूर केला
आमच्यात कोणतेही मतभेद नसून महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचं भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.