गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं, अशी टीका जरांगेंनी केली.
संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रश्न विचारताच थेट हात जोडले.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला. उशीर कशाला करताय? आता काय मुहूर्त काढायचा का? असा टोला महाजन यांनी लगावला.
Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला
Laxman Hake : आताची सर्वात मोठी समोर आली आहे. वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हाके मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी
Manoj Jarange Patil : सगेसोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणार नाही, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर मनोज जरागेंनी प्रत्युत्तर दिलं.
Girish Mahajan On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवणुकीत भाजपला राज्यात अवघ्या
संजय राऊत यांनी रोखठोक सदरामध्ये नितीन गडकरींबद्दल केलेल्या दाव्यावरून गिरीष महाजनांनी राऊतांवर टीका केली आहे.
नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे गिरीश महाजनांनी बूथनिहाय अहवाल मागवला आहे.
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.