- Home »
- Gujarat
Gujarat
युद्धाच्या झळा! HPCL पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात; अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर
HPCL petrol pumps वर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
भाजपने पाठ फिरवली; विजय रुपाणींच्या श्रद्धांजली सभेचा 20 लाखांचा खर्च कुटुंबावरच, नव्या वादाला तोंड?
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार आणि श्रद्धांजली सभेबाबत वाद निर्माण झाला आहे.
नांदणी ग्रामस्थ भावूक, न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणी वनताराकडे रवाना
Mahadevi Hattini : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात चर्चेत असणारी नांदणी मठातील (Nandani Math) महादेवी हत्तीण
Video : मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला; 9 जणाांचा मृत्यू
Gujarat Bridge Collapse : गुजरातमधील महिसागर नदीवरील (Mahisagar River) पूलचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, तीन राज्यांमध्ये ब्लॅकआउट; एअर डिफेन्स सिस्टिम सक्रिय
Indo-Pak Ceasefire : युद्धाबंदीच्या अवघ्या तीन तासानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन (Indo-Pak Ceasefire) करण्यात आले आहे.
Pahalgam attack: गुजरात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; हजारहून अधिक बांगलादेशी ताब्यात
Gujarat मध्ये तब्बल एक हजार 24 बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. हा आकडा ऐतिहासिक असल्याचं सांगितंल जात आहे.
महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीनंतर गुजरातमध्ये भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसला मोठा धक्का
Gujarat Municipal Corporation Election : हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने (BJP) गुजरातमध्ये देखील
नागपुरातून थेट दिल्ली, गुजरात कनेक्शन उघड; मजुरांचा माध्यमातून नोटा बदलण्याचे रॅकेट
१९ मे २०२३ रोजी चलनातून २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या. त्यानंतर ज्यांच्याकडे या नोटा आहेत ते बदलून देण्याचे काम
धक्कादायक, गुजरातमधील शिक्षिका 8 वर्षांपासून अमेरिकेत अन् दरमहा खात्यात जमा होतो सरकारी पगार
Bhavnaben Patel : गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे पुन्हा एकदा देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित
भारतीयांना विदेशाची भुरळ! एकाच वर्षात भारतीयांची संख्या दुप्पट, गुजरात अव्वल
विदेशात जाणारे बहुतांश युवक शिक्षणाच्या निमित्ताने जात असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच स्थायिक होतात.