काँग्रेसने नीति आयोगाच्या बैठकीचा बहिष्कार केला आहे. पण ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
एक कोटी तरुणांना 5 हजार रुपये कसे मिळणार? असा विरोधकांचा प्रश्न. त्याला अर्थमंत्री सीतारामाण यांनी उत्तर दिलं आहे.
केंद्रात कधीही खेळ होऊ शकतो, आपलं सरकार येऊ शकतं, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलायं.
PM Modi यांनी मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर (India Alliance) टीकास्त्र सोडलं.
बद्रीनाथ मतदारसंघाची चर्चा देशभरात होत आहे. येथे भाजप उमेदवार राजेंद्र भंडारी यांचा पराभव झाला आहे.
देशातील सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपला (INDIA Alliance) जोरदार धक्का दिला आहे.
NDA and India Alliance च्या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतल्यानंतर आता संसदेच्या सर्व समित्यांवरून राजकारण सुरू झाले आहे.
गुजरातमधील काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस भाजपला पराभूत करू शकेल असे दिसत नाही.
अभिषेक बॅनर्जी, अखिलेश यादव व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात अवधेश प्रसाद यांना उमेदवारी देण्यात नक्की झाले आहे.
राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चेहरे ठरवले असते तर इंडिया आघाडीला 25 ते 30 जागा अधिक मिळाल्या असत्या. - खासदार संजय राऊत