India Pakistan Tensions Air India Indigo Cancel Flights : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या कालावधीनंतर युद्धबंदी जाहीर (India Pakistan Tensions) करण्यात आली. सध्या सीमेवर शांतता आहे पण पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाहीये. संभाव्य धोके लक्षात घेता, भारत अजूनही सतर्क स्थितीत आहे. कंपन्यांनी सीमावर्ती भागातून जाणाऱ्या विमानांसाठी एक नवीन […]
भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये १०० दहशतवाद्यांना ठार केलं. एवढंच, नाही तर ९ ठिकाणी हल्ला करून पाकिस्तानच्या नापाक हेतूंना
PM Modi Live : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील तब्बल 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला
Indian Militry Operations Sindoor Pak DGMO Talks Airforce : भारत आणि पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू झालेला तणाव जवळजवळ शांत झाला आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर शांततेचे वातावरण आहे, काल रात्री सीमेवर गोळीबार झाला नाही. भारतीय लष्कराने (India Pakistan Ceasefire) आज एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक दिवसांच्या जोरदार गोळीबार आणि गोळीबारानंतर, जम्मू आणि काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय […]
सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी झाली. सेन्सेक्सने २००० अंकांनी वाढला. तर निफ्टीने २४,६०० अंकांचा टप्पा ओलांडला
Pakistan Shot Down India IAF Rafale Jet Operation Sindoor : पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला (Ind Pak War) जात आहे, याचं स्पष्टीकरण आता समोर आलंय. भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मध्ये 100 दहशतवादी अन् पाकिस्तानी 30 ते 40 सैनिक मारले गेले, अशी माहिती लष्करी संचलनालयाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई […]
भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली.
देशाबरोबर एकजुटीने उभे राहत आम्ही तुर्की, अजरबैजान आणि चीनसाठी फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग थांबवले आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Indian Army Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेतील महत्वाची आणि अधिकृत माहिती आज भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या एअर स्ट्राइकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. तीन मोठ्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला, अशी […]
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.