India Pakistan War : पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरुच आहे. आताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मूच्या विविध भागांत ड्रोनद्वारे हल्ला केला गेला आहे. जम्मूत काही ठिकाणी मोठा आवाज ऐकू आला. यानंतर येथे सॉयरन वाजू लागले. संपूर्ण जम्मूत ब्लॅकआऊट करण्यात आले. लोकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर जम्मूत एअर डिफेन्स सिस्टीम अॅक्टिव्ह करण्यात आली. जम्मूत पाच […]
चिनाब नदीवर बनलेल्या सलाल धरणाचे फक्त एक गेट उघडे आहे. तर बगलिहार धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.
ज्यावेळी युएनएससीत या मु्द्द्यावर चर्चा सुरू होती तेव्हा पाकिस्तानने टीआरएफचं नाव प्रस्तावात ठेवण्यास विरोध केला होता असे मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
Operation Sindoor : काल रात्री पाकिस्तानने भारताच्या अनेक सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल्सच्या (Operation Sindoor) मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना हाणून पाडण्यात आले. पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. काल झालेल्या गोळीबारात 16 निष्पाप भारतीय नागरिकांचा (India Pakistan War) मृत्यू झाला. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद आजिबात खपवून घेतला जाणार नाही. त्याला जशास तसं उत्तर दिलं […]
भारताची आक्रमक कारवाई पाहता बांग्लादेशने वायूसेनेला अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानी सैन्याने काल भारताच्या 15 सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस 400 ने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम उद्धवस्त करुन टाकले.
PM Modi Choose 12 Terror Sites Operation Sindoor : भारताचे ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)अजूनही चालूच आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत या कारवाईची माहिती सर्व पक्षांना दिली.ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील (Pakistan) अजून 12 ठिकाणांची यादी तयार केल्याची देखील […]
Ambani Adani In Danger From Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियातील दोन मोठे उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी यांचं (Gautam Adani) टेन्शन वाढलं आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तान (India Pakistan Tension) सीमेजवळील ऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा कडक केली […]
पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खून की हर बूंद का बदला लेंगे, असं म्हणत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली.
India Pakistan Crisis : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान […]