- Home »
- India Pakistan War
India Pakistan War
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक बिथरला, India Vs Pak युद्ध झाल्यास कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका?
पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खून की हर बूंद का बदला लेंगे, असं म्हणत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली.
“..तरीही PM मोदींच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता”, ज्येष्ठ साहित्यिक विक्रम संपत यांची पोस्ट व्हायरल
India Pakistan Crisis : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान […]
“त्यांच्या म्हणण्याला महत्व नाही”, ऑपरेशन सिंदूरवरील वक्तव्यावर राज ठाकरेंना फडणवीसांचे प्रत्युत्तर
Devendra Fadnavis replies Raj Thackeray : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत […]
‘ऑपरेशन सिंदूर’नं बिथरला पाकिस्तान; भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे ‘हे’ 5 पर्याय
पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.
India Pakistan Tension : देशातील इंटरनेट बंद झाल्यास…’ही’ उपकरणे देणार महत्वाचे अपडेट्स
Which Devices Will Work Without Internet : जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध ( India Pakistan Tension) झाले, तर देशातील इंटरनेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्याला इंटरनेटशिवाय (Internet) काम करणारी उपकरणे लागतील. आज आपण अशा काही उपकरणांबद्दल जाणून घेऊ या, जे इंटरनेटशिवाय काम करतात. हे उपकरणं युद्ध सुरू होण्यापूर्वी खरेदी करणं गरजेचं आहे. आजच्या […]
Operation Sindoor : 1 मिनिट 40 सेकंदांचा व्हिडिओ; दोन महिला अधिकारी अन् तीन संदेश
भारतीय सैन्याने ज्यावेळी या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं.
Operation Sindoor : अखेर पहलगामचा बदला घेतला, पण भारतानं माणुसकीही जपली…वाचा कसं?
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही,निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, याची खबरदारी घेतली.
Operation Sindoor : 25 मिनिटांत खेळ खल्लास; ‘त्या’ दोन महिला अधिकाऱ्यांनी फाडला पाकचा चेहरा
Operation Sindoor India Attack On Pakistan Vikram Misri : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले . या विशेष ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ऑपरेशनबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देण्यात (India Attack On Pakistan) आली. या हल्ल्यामुळे पाकिस्तान […]
अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला! ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का ठेवलं? जाणून घ्या सविस्तर…
What Is Operation Sindoor Pahalgam Attack Revenge : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केले. या कारवाईअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त ( India Pakistan Tension) काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले (Pahalgam Attack Revenge) केले. परंतु या ऑपरेशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का […]
भारत-पाकिस्तानमधील युद्धाची तारीख ठरली? 1971 च्या मॉकड्रीलचा फॉर्मुला रिपीट होणार…
India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा […]
