पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्या.
पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांनी हिंदु-मुस्लिमविषयी केलेल्या भाषणामुळेच ठिणगी पडली असून त्यानंतरच काश्मीरात नरसंहार घडल्याचं सांगितलं जातंय.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज जवानांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा (Uri Encounter) डाव हाणून पाडला.
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाला. यात पु्ण्यातील दोन तर डोंबिवलीतील मावसभावंडांचा दुर्दैवी अंत झाला.
इतिहासात डोकावून पाहिलं तर मागील 15 वर्षांच्या काळात 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 227 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Pahalgam terror attack: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर (Pahalgam terror attack) दहशतवाद्यांचा हल्ला झाला आहे. यात 27 जणांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यातील मृत्यूच्या वेगवेगळ्या ह्दयद्रावक गोष्टी समोर येत आहे. कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ राव हे पत्नीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यात मंजुनाथ राव यांचा मृत्यू […]
Terrorist Attack जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानातील हिंदू कुश भागात आज पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के बसले. या भुकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.
जम्मू काश्मीरमधील राजौरीतील बंधाल गावात 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. मयत सर्व वेगवेगळ्या परिवारातील आहेत.
सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.