फक्त भारतच नाही तर अनेक देशांशी पाकिस्तानचं शत्रूत्व आहे. पाकिस्तानचे जगात नेमके किती शत्रू आहेत आणि यामागे काय कारणे आहेत याची माहिती घेऊ या.
सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.
या कारवाईनंतर द रेजिस्टेंस फ्रंटने पलटी मारली आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.
Pahalgam Terror Attack Big Action Against Militant Aasif Sheikh Aadil Hussain In Tral Blast In House : पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. […]
जम्मू काश्मीरात एलओसीवर पाकिस्तानने गोळीबार केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानेही गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
सन 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता प्रथापित करण्यासाठी 2 जुलै 1972 रोजी शिमला करार अस्तित्वात आला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी उद्या अनंतनागमध्ये दाखल होणार असून जखमींची भेट घेणार आहेत.
अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि धुळे येथून गेलेले (Jammu Kashmir Attack) सहा तृतीयपंथी श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे. या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत (Indian Army) आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे […]