पाकिस्तानी सैन्याने पंतप्रधान शरीफ यांच्याकडे हल्ल्यासाठी मोकळीक मागितली. त्यावर शरीफ यांनीही सैन्याला पूर्ण अधिकार आहे असे स्पष्ट केले.
पाकिस्तानातील चार आणि पीओकेतील पाच अशा नऊ ठिकाणांवर मिसाइल हल्ले केले. भारताच्या तिन्ही सैन्यांनी ही मोहिम यशस्वी करुन दाखवली.
India Pakistan Tension : 22 एप्रिलचा दिवस भारतासाठी अत्यंत दुःखदायक होता. याच दिवशी भ्याड अतिरेक्यांनी पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) भारतीय पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यांचा धर्म विचारून ते हिंदू आहेत याची खात्री करून त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला (India Pakistan Tension) जन्माची अद्दल घडवा असा संताप प्रत्येक भारतीय व्यक्त करत होता. अखेर बुधवारी पहाटे […]
India Pakistan Tension : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. कधीही युद्धाचा भडका उडेल अशी परिस्थिती आहे. भारतीय सेना अलर्ट मोडवर आहे. यातच एक महत्वाची बातमी हाती आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी बैसारन भागात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयित व्यक्तीने बुलेटप्रुफ जॅकेटचे कव्हर परिधान […]
पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केल्यापासून आतापर्यंत पाकिस्तानला जवळपास 17.20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तुम्हाला जे वाटतं तसं निश्चित होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार धरणाचे पाणी बंद करण्यात आले आहे.
एनआयए वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैन्याकडे फक्त 96 तास पुरेल इतकाच शस्त्रसाठा शिल्लक आहे.
Kandahar plane hijack case Mastermind plotted Pahalgam attack : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कसून शोध (Pahalgam Attack) घातला जातोय. सुरक्षा यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जातेय. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहेत. कंदाहार […]
48 Tourist Spots Closed In Kashmir Due To Security Reasons : जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव काही रिसॉर्ट्स आणि अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack) झाला होता, ज्यामध्ये 26 पर्यटक मारले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय (Kashmir Tourist Spots) […]