- Home »
- Jayant Patil
Jayant Patil
लोकसभेनंतर सांगलीत विधानसभेतही रस्साखेच; जयंत पाटील विश्वजीत कदम पुन्हा आमने-सामने
Sangli विधानसभेत तीन ते चार जागा जिंकण्याची दावा जयंत पाटील यांनी केला. तर विश्वजीत कदम यांनी पाच ते सहा जागा लढवणार असल्याचे म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्यांची झालेली एकजूट काहीजणांना बघवली नाही; विश्वजीत कदमांचा रोख कुणाकडं?
सांगली लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे सर्वजण एकत्र झालो. मात्र काहींना पाहवल नाही त्यांनी खडे टाकले असं विश्वजीत कदम म्हणाले.
“सांगलीत माझ्याबाबत गैरसमज पसरले पण, आम्ही..” जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
शरद पवारांच्या प्रभावामुळे निवडणुकीत खेळ पालटला आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळलं. सांगली लोकसभेत माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरले गेले.
ते पक्षातील सर्वात अनुभवी नेते; काल टीका करणाऱ्या रोहित पवारांकडून जयंत पाटलांवर आज स्तुतीसुमनं
Rohit Pawar जयंत पाटील हे सर्वात अनुभवी नेते आहेत. असं म्हणत रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी जयंत पाटलांवर स्तुती सुमन उधळले आहेत.
“शरद पवार गटातील अनेक जण आमच्या संपर्कात”; तटकरेंच्या दाव्याने खळबळ
शरद पवार गटातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत असा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
जयंत पाटलांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये, राजीनामाच्या वक्तव्यावर कोल्हेंचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मोठी बातमी! जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण काही महिनेच प्रदेशाध्यक्ष असणार आहोत असं वक्तव्य केलं आहे.
Nilesh Lanke : … तर संसदच बंद पाडतो, शरद पवारांसमोर निलेश लंकेंचा शब्द
Nilesh Lanke : मी साहेबांना शब्द देतो नगर जिल्ह्यातील 12 च्या 12 जागी आम्ही जिंकणार. निलेश लंके जे बोलतो ते करतोच. सर्वांना माहिती आहे मी
शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो; जयंत पाटलांचं विधान
आम्हाला जे यश मिळाले ते शरद पवार यांच्यामुळेच. शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो असेही जयंत पाटील म्हणाले.
अजितदादांचे आमदार परतणार का? जयंत पाटलांनी एकाच वाक्यात सांगितल, ‘माझा मोबाईलचा वापर….’
ध्या माझा मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढंचं तुम्हाला सांगतो, असं जयंत पाटील म्हणाले.
