Jayant Patil : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षात सर्वकाही ओके नसल्याचे
Sharad Pawar May Take Big Decision : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा (Sharad Pawar) विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालाय. त्यानंतर आता पक्षाचे प्रमुख शरद पवार हे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे. विधानसभेत शरद पवारांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, परंतु निकालाने मात्र त्यांना मोठा […]
महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे केवळ भाषणात सांगाय पुरतेच आहे, हे राज्य अत्यंत जातीयवादी आहे,
सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला गेली, तर कुणी थेट स्वत:च्या गावाला निघून गेले, अशी शब्दात जयंत पाटलांनी शिंंदेंवर टीका केली.
कुलाबा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वांत लहान मतदारसंघ आहे. सर्व जाती-धर्मातील लोक येथे राहतात. मासे मारणारे कोळी समाजातील लोक
जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला, असं म्हणत मिटकरींनी रोहित पाटील यांच्या मुख्य प्रतोदपदाच्या निवडीवरून टीका केली.
Sadabhau Khot : Jayant Patil, Rohit Pawar, नाना पटोले हे निवडून आले आहेत. त्यांनी इव्हीएममध्ये गडबड केली काय ?
Gopichand Padalkar: Jayant patil हा चांगला शिकलेला माणूस, विदेशात शिकलेला माणूस आहे. ते जर असं म्हणतं असतील 50 हजार मते वजा केली आहे.
जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. "राजकारणात असणाऱ्या
Bapusaheb Pathare : नियोजनबद्ध आखणी,पदयात्रा,धारदार मुद्दे आणि प्रचारसभाच्या धडाक्याने वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात महाविकास