तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि डॉ. मनमोहन सिंग यांची भेट एकांतात झालेली नसून प्रांगणात झालेली भेट आहे. तेव्हा झालेल्या चुकीचे लंगडे समर्थन करू नका, असं आव्हाडांनी ठणकावलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झालेय, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
अजित पवार हे बारामतीतूनच लढणार. लोकांची मानसिकता संभ्रमावस्थेत नेणं ही एक प्रकारची कला आहे. - जितेंद्र आव्हाड
महाराजांचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न करतायत. हा अक्षम्य गुन्हा आहे.. एकदा नाही दोनदा लुटली.फडणवीस साहेब महाराजांचा अपमान का केलात?
पोलिसांची भूमिका पाहून डोकं सणकतंय, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भात आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीयं.
एसीच्या घरात जन्माला आलेल्यांना आरक्षणाचे महत्त्व काय समजणार? आरक्षणाचे महत्त्व समजण्यासाठी त्या परिस्थितीतून जावे लागते. - आव्हाड
हल्ला करणारी तीनच पोरं होती, पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीयं.
संभाजी महाराज छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडलीयं.
राज्य सरकारच्या विविध योजनांच्या घोषणेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करीत टीका केलीयं.
शिंदे-फडणवीस सरकारने मला आजपर्यंत एक रुपयांचाही निधी दिलेला नाही. अजित पवारांनी मला भेटीची वेळही दिली नाही. - आमदार आव्हाड