- Home »
- Loksabha Election
Loksabha Election
भुजबळांच्या लोकसभा उमेदवारीसंदर्भात राजकारण झालं; प्रफुल पटेलांचा खळबळजनक खुलासा
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात थोड राजकारण झालं असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा; वाचा, काय म्हणाले नितीश कुमार
आम्ही सर्व 40 जागा आणि देशात 400 जागा जिंकणार आहोत. त्यामुळे मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
वेगळा नॅरेटिव्ह सेट करतायात; मतदानाच्या आकडेवारीवर संशय घेणाऱ्याला निवडणूक आयोगाने फटकारले !
मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक आहे. कुठलाही भेदभाव केला जात नाही. उमेदवारांना मतदान केंद्रावरील मतदान झाल्याचा फॉर्म 17 सी दिला जात आहे.
Madha Loksabha : फडणवीसांच्या खेळ्या अन् पवारांची चाल; माढ्यात निंबाळकर की मोहिते पाटील?
माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं असून आता माढ्यातून लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील जाणार की रणजित नाईक निंबाळकर पुन्हा बाजी मारणार हे 4 जूनलाच कळणार आहे.
हे यश तुमचंच, 4 जूनला जल्लोष करू; बावनकुळेंचं भाजप कार्यकर्त्यांना पत्र
लोकसभा मतदानाचा 5 वा टप्पा पूर्ण होताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहलं आहे. तसंच, विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
मावळमध्ये निकालाआधीच महायुतीत फटाके; बारणेंचा राष्ट्रवादीवर मोठा आरोप
लोकसभा निकालापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील मतदान प्रक्रियेवरून राऊतांचा प्रहार! म्हणाले ‘हा’ भाजपचा शेवटचा डाव
मुंबईत संथ गतीने मतदान झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी भाजपव टीका केली आहे. तसंच, मोदींच डिजीटर इंडिया फेल झाल्याचही ते म्हणाले.
Loksabha Election : ठाकरेंकडून दिशाभूल, आचारसंहितेचं उल्लंघन; शेलारांची EC कडे तक्रार
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार दाखल केलीयं.
…तर आम्ही न्यायालयात जाऊ; मतदान केंद्रावरील घटनांवरून उद्धव ठाकरे कडाडले
मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रावर अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
हिंदुत्त्ववादी सरकार हवं! मतदानानंतर बाप-लेकाची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले पोंक्षे
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले मोदींच सरकार पुन्हा यावं.
