- Home »
- Loksabha Election
Loksabha Election
‘मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ठाकरे गटाच्या प्रचारात’; CM शिंदेंचा घणाघात
'मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ठाकरे गटाच्या प्रचारात उतरवले असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर केलायं.
मुंबईसाठी भाजपची राज ठाकरेंकडे फिल्डिंग तर शिंदेंचे तीन वाघ मैदानात!
मुंबई लोकसभेसाठी भाजपकडून राज ठाकरे यांच्याकडे फिल्डींग लावण्यात येत आहे तर एकनाथ शिंदे यांनी तीन वाघ मैदानात उतरवले आहेत.
Solapur Loksabha : मतदान झालं! कोण उधळणार गुलाल? उमेदवारांची वाढली धाकधूक
सोलापुरात मतदान पार पडलं असून निवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जातोयं, गुलाल कोण उधळणार हे 4 जूनला कळणार आहे.
ये पब्लिक है, सब जानती है! शिवसेनेच्या 15 जागा निवडून येणार; मुख्यमंत्र्यांचा दावा
एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.
काँग्रेस नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न; बावनकुळेंची जळजळीत टीका
काँग्रेसच्या नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न पडत असल्याची जळजळीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीयं.
मराठा समाजाच्या रोषणामुळे बीडची प्रचारसभा टाळली का ? फडणवीसांनी दिलं उत्तर
देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील सर्व मतदारसंघात प्रचारासाठी गेले. परंतु, बीडला ते गेले नाहीत. आपण का गेला नाहीत यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
फडणवीसांमुळेच मोदींवर महाराष्ट्रात झोपायची वेळ; जरांगेंचा निशाणा!
देवेंद्र फडणवीसांमुळेच मोदींवर महाराष्ट्रात झोपायची वेळ आली असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधलायं.
शिंदे गटाच्या चार तर अजितदादा गटाला..,; निवडणुकीच्या निकालावर चव्हाणांचा अंदाज काय?
लोकसभा निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाला चार तर अजित पवारांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलायं.
Loksabha Election : 400 पार सोडाच भाजप 250 च्या आतच! योगेंद्र यादवांचा मोठा दावा….
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला 233 जागा तर मित्र पक्षांच्या मिळून एनडीएला 268 जागा मिळतील असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे.
दक्षिणेत भाजपला किती यश मिळणार? वाचा राजकीय रणनितीकार पीके काय म्हणाले
लोकसभा निवडणुकीत दक्षिण भागात भाजपच्या जागा वाढतील असा दावा राकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.
