- Home »
- Loksabha Election
Loksabha Election
शिरूर, मावळमध्ये झाली घट, पुण्यात मतदानाचा टक्का वाढला
आज लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. त्यामध्ये मावळ शिरूरमध्ये मतदानाचा टक्का घसरला तर पुण्यात मतदानाचा टक्का वाढला आहे.
PM पदाचा चेहरा, मुंबई हल्ला अन् ट्रिपल तलाक; शाहांनी एकेक मुद्दा केला क्लिअर
PM पदाचा चेहरा, मुंबई हल्ला अन् ट्रिपल तलाक, या मुद्द्यांवर थेट भाष्य करीत अमित शाहांनी पालघरच्या सभेत विरोधकांवर टीका केलीयं.
शिरूर अन् पुणे मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला, नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान झालं आहे.
माजी हवाई दल प्रमुखांच्या पत्नीचं नाव मतदार यादीतून गायब; चौकशीची मागणी!
माजी हवाई दल प्रमुख मार्शल प्रदीप वसंत नाईक यांच्या पत्नी मधुबाला यांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने नाईक यांनी चौकशीची मागणी केलीयं.
Video : मुस्लिम महिलांचे बुरखे हटवले; भाजप उमेदवाराचा प्रताप, गुन्हा दाखल!
हैद्राबाद लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार माधवी लता यांनी महिलांचे बुरखे हटवल्याने त्यांच्यावर मलकपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
सुषमा अंधारेंचा बाळासाहेबांबाबतचा जुना ‘तो’ व्हिडिओ लावत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर तुटून पडले !
वडिल चोरले, आमच्या पक्ष फोडला आहे, असे सांगता. आता कोणत्या आघाडीत बसला आहेत. एकमेंकाकडे बघा जरा आपण काय उद्योग केले आहेत.
धन्यवाद दादा! तुम्ही कितीही आक्रमक बोलले तरी माझ्याविषयीचं तुमचं प्रेम कमी होणार नाही
अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून मोदींची टीका! म्हणाले, ‘हे’ देशाला घाबरवतात
मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तानबाबतच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका. ते ओडिशातील कंधमाल येथे प्रचार सभेत बोलत होते.
अजित पवारांनी भरला दम! माझ्या नादी कुणी लागत नाही; लंके तू किस झाड की पत्ती है
महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बंदोबस्त केलाय. निलेश लंके तु किस झाड की पत्ती है, अशा शब्दांत अजित पवारांनी लंकेंना धमीकी दिली.
मला शेती तर त्यांना 26 कारखाने वारसाहक्काने मिळाले, ते कारखाने…; सोनवणेंचा पंकजाताईंना टोला
मला शेती वारसा हक्काने मिळालेली आहे. पण, त्यांना वारसा हक्काने २६ कारखाने मिळाले होते, असा टोला बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना लगावला.
