- Home »
- Loksabha Election
Loksabha Election
आचारसंहिता भंग प्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेवर गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोदींना आली गोपीनाथ मुंडेंची आठवण! म्हणाले, माझ्याशी बीडच्या विकासाबद्दल बोलायचे
आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं? अजितदादांनी शरद पवारांना थेट विचारलं
माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? पंकजा मुंडेंचा थेट सवाल
निवडणुका आल्या की जातीपातीचा मुद्दा काढतात, पण मागील 10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलायं.
दुष्काळमुक्त नगरसाठी मंत्री विखे सरसारवले; भर सभेत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे साकडं
पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
मुंबई हल्ल्यावरील विधान वडेट्टीवारांच्या अंगलट येणार; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
हेमंत करकरे यांना दहशतवाद्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने ते कृत्य केल्याचा निराधार दावा केल्याचा भाजपचा आरोप.
Nashik Loksabha : मनधरणी निष्फळ! शांतगिरी महाराज निवडणूक लढवणारच; महायुतीचं गणित बिघडणार?
महायुतीकडून शांतगिरी महाराजांची मनधरणी करण्यात आली मात्र, शांतगिरी महाराजांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे.
सुनील तटकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक खर्चाचा हिशोब न देणं भोवणार
सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाने (Election Commission) त्यांना नोटीस बजावली आहे.
राजकारणात तुम्हाला पोरं होत नाहीत, आम्हाला आणखी पोरं… उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल !
छत्रपती शिवाजी महाराज, फुले यांचा अपमान केल्यानंतर शेपूट घालणारी लाचार गँग, गद्दार गँग गप्प बसून राहिली- Uddhav Thackeray
…तेव्हा कोकणात यांच्यासारखे दलाल फिरत नव्हते; राज यांचा उद्धव ठाकरे, विनायक राऊतांवर निशाणा
2014 ते 2019 मध्ये तुम्ही सत्तेत होतात. त्यानंतर अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता. तेव्हा का नाही झाला विकासः राज ठाकरे
