- Home »
- Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
महाराष्ट्राच्या राजकारणात नवी आघाडी ?, संभाजीराजेंनी घेतील जरांगे पाटलांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
समाजात वेगळा मेसेज जाऊ नये म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. 29 ऑक्टोबरच्या अगोदर हे फॉर्म द्यावे लागतात. त्यापूर्वी आपल्याला एकसंघ
‘राज’पुत्राला विजयी करण्यासाठी भाजपचा बडा नेता सरसावला; महायुतीच्या नेत्यांना करणार ‘ही’ विनंती
सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. मात्र, महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल.
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; ’50 खोके एकदम ओके’ फेम गोरंट्याल यांच्यासह 23 उमेदवारांची घोषणा
सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर, कामठीमधून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
डोक्यावर 7 कोटींचं कर्ज अन् पाच वर्षात संपत्तीत तीन पटीनं वाढ; मेघना बोर्डीकरांची संपत्ती किती?
मेघना बोर्डीकर यांच्याकडे 9 कोटी 44 लाख 16 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे रोख एक लाख 85 हजार 918 आहेत.
महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांच्या जागा वाटपावर राहुल गांधी नाराज; ‘CEC’ च्या बैठकीतून अचानक बाहेर पडल्याची चर्चा
काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपद्धतीने वाटाघाटी केल्या नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत राहुल गांधींनी बैठकीत मत व्यक्त केलं. त्यानंतर राहुल गांधी
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागं पाळीव कुत्र्यासारखे फिरता; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरेने भुईसपाट केलं आहे, संपवून टाकलं आहे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात
राजकारणातले सर्वच पुतणे काकांचं ऐकत नाही; अजितदादा, धनुभाऊंचा उल्लेख, भुजबळांची फटकेबाजी
गेले अनेक दिवस मी मतदारसंघात दौरे करत होतो. पंकज भुजबळ यांनी दहा वर्षे आमदार म्हणून काम केले. या मतदारसंघात आमचे संघटन मजबूत आहे.
…अन्यथा आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करणार, आठवलेंच्या कार्यकर्त्यांचा महायुतीला थेट इशारा
'जागावाटपात सन्मानजनक तोडगा काढला जात नाही, रिपब्लिकन पक्षाला सन्मान जनक जागावाटप दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही
Sunil Tingre : अखेर सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीक काय करणार याची उत्सुकता
वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते. आज पत्रकार परिषदेवेळी
अजब महाराष्ट्राचे गजब राजकारण : आमदारकीच्या हव्यासापोटी विभागली गेलेली राजकीय कुटुंब
पहिले शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलेली आहे.
