आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे.
वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
Raju Shetty On Manikrao Kokate : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा.राजू शेट्टी हे गेल्या चार दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. राज्य कसे पाहिजे याचे एक उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाला आहे. घायवळ हा धाराशिव जिल्ह्यात एका गावच्या यात्रेत उपस्थित होता.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Case) आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात गुन्हेगारीच्या (Mumbai News) घटना सातत्याने वाढत आहेत. आताही गोळीबाराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. चेंबूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकावर गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. चेंबूरमधील मैत्रीपार्क भागात एका बिल्डरवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक […]
बुधवारी मध्यरात्री पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील गोकुळनगर भागात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला.
मनोहरे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांना कुणाचा तरी फोन आला होता. या फोनवरील संभाषणानंतर त्यांनी डोक्यात गोळी झाडली.
World Health Day : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून राज्यातील जनतेला अधिक पारदर्शक, जलद, सक्षम आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा