- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
Video : मनसेला मोर्चाला परवानगी का दिली नाही? CM फडणवीसांनी क्लिअर सांगितलं..
पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती दिली.
मोठी बातमी! आ. संग्राम जगतापांना धमकी देणारा गजाआड, थेट तेलंगणात आवळल्या मुसक्या
Sangram Jagtap : अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाइलवर टेक्स्ट मेसेज करून धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अहिल्यानगर पोलिसांनी या आरोपीला थेट तेलंगणातून ताब्यात घेतलं आहे. आमदार जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या […]
Video : ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापूर्वी शिंदेंनी पेटवला नवा वाद; पुण्यात शाहंसमोर ‘जय गुजरात’ची घोषणा
Eknath Shinde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले असताना आता पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची
“‘त्या’ लोकांचे विचार ठेचून काढणार, महाराष्ट्रात..” आ. संग्राम जगतापांनी काय सांगितलं?
धमकीच्या प्रकाराबाबत मी फार काही माहिती घेतलेली नाही. पण या प्रकाराला फार महत्व देण्याची गरज मला वाटत नाही.
नाशकात ठाकरे गटाला सुरुंग! चार दिवसांपूर्वी पद दिलेला ठाकरेंचा नेताही भाजपने फोडला, गुन्हा दाखल होताच..
उद्धव ठाकरेंनी मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. आता तेच राजवाडे भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत.
“आपल्या डोक्यात हवा गेली होती…”; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी निलेश साबळेंना सुनावलं…
प्रसिद्ध राशीचक्राकार शरद उपाध्ये यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. खरंतर ही पोस्ट निलेश साबळेबद्दलच आहे.
“एखाद्याचं वक्तव्य ही पक्षाची भूमिका नाही”, अजितदादांनी सांगितलं संग्राम जगतापांच्या भेटीत काय घडलं?
एखादं काही स्टेटमेंट एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते. ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते.
.. तर पीक विमा कंपन्या ब्लॅकलिस्ट, सरकारी यादीतूनही वगळणार; कृषिमंत्री कोकाटेंची घोषणा
ज्या पीक विमा कंपन्या दोषी सिद्ध होतील त्यांना काळ्या यादीत टाकून शासन यादीतून कायमस्वरुपी वगळण्यात येईल.
गुडन्यूज! मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत मोठा बदल; पात्र प्रकल्पाच्या किंमतीत 50 लाखांची वाढ
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ अंतर्गत उत्पादन उद्योगांसाठी पात्र प्रकल्पाची किंमत 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था; प्रताप सरनाईकांची घोषणा
Pratap Sarnaik : आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200