- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
सर्पमित्रांना 10 लाखांचा विमा अन् फ्रंटलाइन वर्करचा दर्जा; मंत्री बावनकुळेंची CM फडणवीसांना शिफारस
सर्पमित्रांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देत हा लाभ देण्यात येईल, अश माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली.
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात? विजयसिंह बांगर यांचा गंंभीर आरोप
या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचाही सहभाग आहे, असा खळबळजनक दावा बांगर यांनी केला आहे.
हनीट्रॅप प्रकरणात ट्विस्ट! करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट, पीडितेलाच आणले समोर; आरोपांनी उडाली खळबळ
एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले. या पत्रकार परिषदेनंतर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात ? सुनील तटकरेंचे संकेत
Sunil Tatkare On Manikrao Kokate : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
विरोधकांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपने गुंड, मवाली पोसले; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
Harshvardhan Sapkal : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल.
अहमदनगरनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार, विधानसभेत सरकारची मोठी घोषणा
Chhagan Bhujbal : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी
उत्तम जानकरांची आमदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र प्रकरणात नोटीस; जाणून घ्या प्रकरण
Uttamrao Jankar : ईव्हीएममशीन विरोधात आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) माळशिरसचे (Malshiras) आमदार
राज्यात प्लास्टिकच्या फुलांवर बंदी येणार? 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र; प्लास्टिक फुलांची होळी
कृत्रिम फुले बंद व्हावीत, फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलांचा योग्य भाव मिळावा यासाठी एक बैठक घेऊन निर्णय घ्यावा
उद्धवजी सत्तेत या, आपण विचार करु अन् बोलू; मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर ऑफर
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही
Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले