- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
अहमदनगरनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार, विधानसभेत सरकारची मोठी घोषणा
Chhagan Bhujbal : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी
उत्तम जानकरांची आमदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र प्रकरणात नोटीस; जाणून घ्या प्रकरण
Uttamrao Jankar : ईव्हीएममशीन विरोधात आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) माळशिरसचे (Malshiras) आमदार
राज्यात प्लास्टिकच्या फुलांवर बंदी येणार? 105 आमदारांच्या सह्यांचं पत्र; प्लास्टिक फुलांची होळी
कृत्रिम फुले बंद व्हावीत, फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलांचा योग्य भाव मिळावा यासाठी एक बैठक घेऊन निर्णय घ्यावा
उद्धवजी सत्तेत या, आपण विचार करु अन् बोलू; मुख्यमंत्री फडणवीसांची जाहीर ऑफर
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे.
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची ग्वाही
Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले
गुरु-शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीतील महत्वाचा धागा : प्रा. राम बडे, गुरुपौर्णिमा उत्साहात
भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामध्ये आपले प्रत्येकाचे योगदान असणे गरजेचे आहे.
“माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळेच, पोलिसांनीही..”, प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. या सर्व हल्ल्याचे मास्टरमाइंड महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
केसरीचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक (Deepak Tilak) यांचे आज पहाटे वृ्द्धापकाळाने निधन झाले.
विधानसभेला झटका ते शनिशिंगणापूर ट्रस्टमधील घोटाळा; शंकरराव गडाख आहेत कुठे ?
नेवासा तालुक्याच्या राजकारणातून सध्या माजी मंत्री शंकरराव गडाख अलिप्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
एसटी महामंडळाची आनंद वारी! 9 लाख भाविकांची सेवा अन् उत्पन्नातही वाढ; मिळाले 35 कोटी
आषाढी वारीनिमित्त एसटी महामंडळामे 9 लाख भाविक वारकऱ्यांची सुरक्षित वाहतूक करत 35 कोटींचे उत्पन्न मिळवले.