Arun Munde : शेवगाव शहराला (Shevgaon) गेलं पंधरा वर्षापासून आठ दिवसाला पाणी मिळत होतं मात्र आता महिन्यातून दोन वेळेस पिण्याचे पाणी मिळणारा
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य करायला नको होतं अशी खंत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करुन शुल्क आकारणी केल्यास अशा शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षणसुद्धा कॅगने नोंदवलं आहे.
समितीने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत जर पूजा खेडकर दोषी आढळून आल्या तर त्यांची गच्छंती अटळ असल्याची समोर आली आहे.
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील भिंगार परिसरात एका शाळेच्या (School) दिशेने जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत मविआने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत आहे.
राज्यातील ऑटोरिक्षा चालक आणि टॅक्सीचालकांना द्यावे लागणारे 50 रुपये विलंब शुल्क आजपासूनच रद्द करण्यात येईल अशी मोठी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी आज विधिमंडळात केली.
“मला सोडून गेलेल्या किमान 80 टक्के आमदारांना तरी घरी बसवणार, अशी भीष्म प्रतिज्ञा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.