- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
लाडक्या बहिणींसमोर संकटच संकटं; सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे 5 लाख लाभार्थ्यांचा निधी पडून
राज्यातील जवळपास पाच लाख लाडक्या बहिणींचा निधी महिला बालविकास विभागाकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
नगर जिल्ह्यात महायुती स्वबळावर? राष्ट्रवादीचे आमदार दातेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “आता पक्षाने..”
वेळ पडल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यास आपली स्वतंत्र तयारी असणे गरजेचे आहे असे सूचक वक्तव्य पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांनी केले.
राजकारणाचा ‘खेळ’ शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..
राजकारणाचा 'खेळ' शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..
वादाची ठिणगी! धारावी प्रकल्पाला कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा; विरोध डावलून जमीन अदानींच्या झोळीत
कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला (Dharavi Project) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
सरकारी जाहिरातीत झळकला पण त्याच योजनेत अपात्र ठरला; परदेशी शिक्षणाचं स्वप्न अधुरं
या सरकारी जाहिरातीत जो युवक झळकला होता तोच युवक त्या योजनेसाठी अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वर्धा, नागपूर, भंडारासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Maharashtra Yellow Alert : पुन्हा एकादा राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
शिंदे सरकारच्या काळातील निर्णयांना कात्री; ‘या’ प्रोजेक्टचं टेंडर फडणवीस सरकारकडून रद्द
ठाणे भाईंदर बोगदा, उन्नत मार्गाच्या दोन निविदा रद्द करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. या प्रकणी सर्वोच्च न्यायालयानेही इशारा दिला होता.
आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात, संत तुकाराम, नामदेव आणि ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी गुंजला भव्य महाराष्ट्र महोत्सव
Art of Living International Center : आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा तीन दिवसांचा उत्सव
आता ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषिमंत्री कोकाटेंच्या वक्तव्याची तुफान चर्चा
कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारला.
धक्कादायक! अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी निघाल्या लाडक्या बहिणी; पैशांची वसुली होणार?
1 लाख 60 हजार 559 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात 2 हजार 652 महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे.