- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
महाराष्ट्रात खळबळ! पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या संशयावरून तिघे ताब्यात; दोघांना सोडले
मिळालेल्या माहितीनुसार देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे.
छत्रपती संभाजीनगरात हिट अँड रन, अल्पवयीन कारचालकानं दुचाकीला उडवलं; वडीलांविरुद्ध गुन्हा
छत्रपती संभाजीनगर हिट अँड रनच्या घटनेनं हादरलं आहे. अवघ्या 14 वर्षीय मुलाने वेगात गाडी चालवत स्कुटी चालकाला उडवलं.
देवेंद्र फडणवीसांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले, “ते जिंकले, हरले किंवा..”
मला शरद पवारांच्या अनेक गोष्टी आवडतात. या वयातही ते काम करता ही गोष्ट कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
अजितदादांचा मोठा निर्णय, चौंडी विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास मान्यता
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर
शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले व इतिहास जपण्याचे काम करु, खासदार लंकेंचे प्रतिपादन
Nilesh Lanke : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण समाजात वावरतो. शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय आपला दिवसही जात नाही.
यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कारांची घोषणा; शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे वितरण
छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे येत्या शुक्रवारी (30 मे) सकाळी 9.30 वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुश कदमतर मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता […]
धक्कादायक! मंत्री शिरसाटांच्या मुलावर विवाहित महिलेचे आरोप; शारीरिक, मानसिक छळ अन् धमकी
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहि महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
Video : पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’ होताच शिंदेंनी पावसावरचं फोडलं खापर; ऐका काय म्हणाले…
Eknath Shinde : आपत्तीमध्ये काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देत बसणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ
शाळांत तिसरी भाषा नाहीच! पहिलीपासून दोनच भाषा; शिक्षण विभागाने यू टर्न घेतलाच..
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भात घेतलेला आधीचा निर्णय स्थगित केला आहे.
भुजबळांच्या दालनात कुणाचे फोटो? पत्रकाराचा प्रश्न अन् भुजबळांचं मन जिंकणारं उत्तर
अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधला.