- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
Ajit Pawar म्हणतात… पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहली, वाढदिवसासाठी!
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी पुणे हे राज्याचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांचा समतोल विकास होण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांची कामे रखडली आहेत. राज्यातल्या जनतेची सहनशीलता संपली असून सत्ताधाऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल असा इशारा विधानसभेचे विरोधी […]
Ajit Pawar : शेतकरी आडवा झालाय, पंचनामे तरी करा…
मुंबई : एकीकडे शेतकऱ्याचं मोठं नूकसान तर दुसरकडे कर्माचाऱ्यांचा संप सत्ताधाऱ्यांनी सामंजसपणाची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलीय. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरही ताशेरे ओढले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार अजित पवार म्हणाले, आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी […]
Ajit Pawar : रोखठोक अजित पवारांनी सांगितली वडिलांच्या निधनानंतरची परिस्थिती; म्हणाले, मी…
अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या विविध विधानांची दखल आणि चर्चा केली जाते. मात्र, स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी (Ajit Pawar) आज त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती कशी होती. बस्तान बसवण्यासाठी काय केलं? याबाबत अजित पवारांनी भाष्य करत घडलेली सर्व परिस्थिती सांगितली आहे. ते बारामतीतील आप्पा आप्पासाहेब […]
Ajit Pawar : ज्या-ज्यावेळी…; अजित पवारांनी शिंदेंना करून दिली राजीनाम्याची आठवण
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विधीमंडळात चांगलेच संतापले आहेत. त्यांची आणि मंत्री शंभूराजे देसाई यांची चांगलीच खडाजंगी झाली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला शंभूराजे देसाई यांनी उत्तर दिले. यावरुन अजितदादा चांगलेच संतपालेले पहायला मिळाले. […]
Ajit Pawar : दक्षिण भारताप्रमाणे मोठ-मोठ्या पोस्टरचे प्रमाण वाढलंय, जाहिरातीवरून अजितदादांची सरकारवर टीका
राज्यात हे सरकार आल्यापासून जेवढा जाहिरातीयावर खर्च झाला तेवढा खर्च आजवर कधी झाला नव्हता. अशी टीका अजित पवार यांनी आज केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आज विधानसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर आक्रमकपणे टीका केली. राज्य सरकारच्या धोरणावर टीका करताना ते म्हणाले की राज्यात आजवर अनेक सरकार आली, पण या सरकारकडून ९ महिन्यांत […]
Ajit Pawar : कृषिमंत्र्यांनी ‘तारे’ तोडायला नको होते, अवकाळीचा मुद्द्यावरून अजित पवार संतापले
राज्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण बिघडले आहेत. काल राज्यातील काही भागात गारपीट झाली आहे. फळबागांचे, पालेभाज्यांच मोठं नुकसान झाले. पुढील आठवडाभर अनेक भागात पावसाची शक्यता सांगितली आहे. आज देखील हवामान खराब आहे. पण यावर सरकार संवेदनशील आहे की नाही, हे कळायला भाग नाही. अशी टीका आज विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी विधानसभेत केली. राज्यात अवकाळी पावसासह […]
Ajit Pawar : राज्यभरातील कर्मचाऱ्यांच्या संपाने जनतेचे हाल; अजितदादांनी सुनावले
मुंबई : जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसापासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच३एन२’ फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. या संपाचा फटका राज्यातल्या हजारो रुग्णांना बसत आहे, तरी सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची मागणी विधानसभेचे […]
Ajit Pawar : दांडीबहाद्दर मंत्र्यांमुळे अजितदादांचा संताप; म्हणाले, हा तर निर्लज्जपणाचा कळस..
Ajit Pawar Assembly Budget Live : विधिमंडळ अधिवेशनात (Assembly Budget) आज मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे संतापलेले विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला होता. मंत्री व्हायला पुढे असता मग सभागृहात का उपस्थित राहत नाहीत. मंत्र्यांना कामकाजात कोणताच रस नाही. विधिमंडळाची गरिमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. संसदीय कार्यमंत्री तर कायमच गैरहजर असतात, त्यांना […]
Ajit Pawar यांनी सरकारची फसवेगिरी आणली चव्हाट्यावर : मुद्दा क्रमांक १२६ अन् १६५ बद्दल काय बोलले?
मुंबई : अर्थसंकल्पीय भाषण करत असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील मुद्दा क्रमांक १२६ मानसिक अस्वास्थ व व्यवसनाधिनता दूर करण्यासाठी केंद्र स्थापन करण्याबाबत आहे. तसेच १६५ वा मुद्दा हा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारका विषयीचा आहे. अर्थसंकल्पाची प्रकाशने सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतात. मात्र अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पअलावर ठेवण्यात येत नाही त्यामुळे त्याबाबतचा खुलासा सरकारने करण्याची […]
Ajit Pawar : चाळीस आमदार सांभाळण्यासाठी निधीची उधळण… जनता वाऱ्यावर!
मुंबई : मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाची अंलबजावणी न करता केवळ एकनाथ शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला. आपल्या गटाच्या आमदारांच्या हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे चालू वर्षाच्या बजेटपेक्षा मंजूर कामे आणि खर्च वाढला. ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर निधीची उधळण करण्यात आली आहे. […]