मी गावाला आलो की इकडे टेम्परेचर कमी होतं आणि मुंबईत वाढतं अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाश शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.
Karuna Sharma Filed Another Petition Against Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे सध्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आता पुन्हा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयात करुणा शर्मा यांनी (Karuna Sharma) पुन्हा एक याचिका दाखल करत मोठी मागणी केल्याचं समोर आलंय. धनंजय मुंडे यांची संपत्ती जवळपास पाच हजार कोटी […]
Jitendra Awhad’s reaction On Ajit Pawar’s Dream Of Becoming CM : अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली. तर सुनील तटकरे देखील म्हणाले की, अजित पवारांना मुख्यमंत्रिपदी पाहणं आमचं स्वप्न आहे. यावर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, मला 2004 सालचं काही आठवत नाही. इतकी माझी मेमरी […]
परदेशातून या कार्यक्रमासाठी येणं गरजेचं होतं. पण त्यांना (उद्धव ठाकरे) परतीचं तिकीट काही मिळालं नाही, असा टोला राणे यांनी लगावला.
एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याच्या खात्याचा निधी काढला जातो, तरी ते बोलत नाहीत, ते गप्प आहेत. ते कसले वाघ? - अंबादास दानवे
राजकारण निवडणुकीपुरते असते. मी पदाला चिकटून राहणारा व्यक्ती नाही. यापुढे निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण, आता पाच वर्ष दुसरे कोणी मुख्यमंत्री होणं शक्य नाही. - जयंत पाटील
बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी हे चांगले मित्र होते. कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाई अंबानींनी बाळासाहेबांना सांगितलं गणेश नाईकांना मुख्यमंत्री बनवा.
कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे.