- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
दहशतवाद्यांकडे धर्म विचारून गोळ्या घालण्यासाठी वेळ? आधी वादग्रस्त वक्तव्य…आता यु-टर्न, वडेट्टीवारांनी मागितली पीडित कुटुंबांची माफी
Vijay Wadettiwar After Pahalgam Terror Attack Controversial Statement : पहलगाम हल्ल्यासंदर्भात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पीडित कुटुंबांची माफी (Pahalgam Terror Attack) मागितली आहे. सोबतच सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केलाय. आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, मी जे वक्तव्य काल केलं होतं.. ते […]
Vijay Wadettiwar : मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये विसंवाद, हे सरकार गोंधळलेले; वडेट्टीवारांची महायुतीवर टीका
विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये विसंवाद असून हे सरकार गोंधळलेले आहे, अशी टीका त्यांनी केली.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे…दोघंही संपलेले, नारायण राणे यांनी केलं मोठं विधान
Narayan Rane Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी […]
काहीजण कोंबडीवाले म्हणतात… पण भ्रष्टाचारापेक्षा व्यवसाय चांगला; नारायण राणेंचा रोख नेमका कोणाकडे?
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राणे कुटुंब यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काहीजण त्यांचा कोंबडीवाले असा उल्लेख करतात. परंतु भ्रष्टाचार करण्यापेक्षा बिझनेस […]
“काही लोक घरातून बाहेर पडले की थेट..”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
काही लोक घरातून बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ
“वेळ आलीय एकत्र येण्याची, शिवसैनिक तयार आहे”, ठाकरे गटाची राज ठाकरेंना सोशल साद
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
फडणवीस 2034 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीसांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.
विमानाने परत आणलं म्हणजे… उपकार करत आहात का? रोहित पवारांचा नरेश म्हस्केंना उपरोधिक सवाल
Congress MLA Rohit Pawar On Naresh Mhaske Statement : जे लोक रेल्वेने जम्मू-काश्मीरला गेले, ज्यांचे खाण्याचे वांदे, त्या लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले, त्यांनी विमान प्रवास केला’, असे असंवेदनशील वक्तव्य खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वक्तव्य केलंय. नरेश म्हस्के […]
शरद पवार गटात भूकंप! जयंत पाटलांकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द; अंतर्गत वाद उफाळला?
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
सुप्रिया ताईचं पवार कुटुंब एकत्र आणू शकतात…रोहित पवारांचे सूचक विधान
Rohit Pawar On Will Sharad Pawar and Ajit Pawar come together : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांप्रमाणे कुटुंबांमध्ये देखील फूट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. असं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबाने एकत्र […]