- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
‘तेरे बिना दिल नही लगता…’; भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा गटाचं सूचक वक्तव्य
भुजबळ म्हणत असतील, जहॉं नहीं चैना, वहॉं नहीं रहना, तर त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे की, तेरे बिना दिल नहीं लगता.
चव्हाण, भुजबळांचा पत्ता कट; फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारात दडलेले 6 संदेश
रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते डोंबिवलीतून 77106 मतांनी विजयी झाले.
Winter Session : चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरणार, मविआच्या बैठकीत काय ठरलं?
नागपूर : सोमवारपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू होत आहे. मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) आमदारांमध्ये उत्साह आहे. मात्र, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केलाय, अधिवेशन कालावधीही कमी आहे, आम्ही आनंदाने सरकारच्या चहापानासाठी जावे, अशी परिस्थिती नाही, त्यामुळं आम्ही सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, […]
मुंडे-बहीण भावाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ! धनंजय मुंडेही घेणार शपथ, शेवटच्या क्षणी सस्पेन्स संपला…
राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आला नव्हता. अखेर आता आता धनंजय मुंडेंना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती आहे
बावनकुळे घेणार मंत्रिपदाची शपथ, प्रदेशाध्यक्षपदी फडणवीसांच्या ‘या’ विश्वासू नेत्याचे नाव आघाडीवर…
. यंदाच्या मंत्रिमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचेही नाव मंत्रीपदाच्या यादीत आहे.
जळगावमध्ये ठरलं! भाजप, शिंदे अन् अजित पवार गटाच्या ‘या’ तिघांचं मंत्रिपद फिक्स
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
‘….त्यामुळे आमचा सीएम, शिंदेंनी नाराज असण्याचं कारणच नाही; अमित शाह स्पष्टच बोलले
एकनाथ शिंदे नाराज असण्याचं काहीच कारण नाही, निवडणुकीत आमच्या जास्त जागा निवडणून आल्यानं आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री बनवले, असे शाह म्हणाले.
“भाजपच्या कोणत्या नेत्याला तुरुंगात टाकायचं हे ठरलं होतं”, दानवेंनी केला ‘मविआ’चा प्लॅन उघड
भाजपाच्या कोणत्या नेत्याला जेलमध्ये टाकायचं हे महाविकास आघाडीने ठरवलं होतं असे दानवे म्हणाले आहेत.
पुतण्या अन् काकांच्या भेटीने राजकीय भूकंप, वडेट्टीवारांना संशय म्हणाले, “कुछ तो..”
ज्या बैठका होत आहे त्यातून कुछ तो गडबड है असे म्हणायला स्कोप आहे असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
मविआला बेचिराख करण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन राऊतांनी फोडला; म्हणाले, अजितदादांना…
पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या म्हणजे तुमचे सहा खासदार होतील.
