इतिहास शिव्या शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत असल्याचं सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना दिलंय. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
भुजबळांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले, फडणवीसांकडे सगळे भुरटे चोर आहेत, अशी टीका जरांगे पाटलांनी केलाी.
जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये.
Manoj Jarange : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर राज ठाकरे
विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचं नाही.
माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मला या गोष्टी जरांगेंशी बोलू द्या, तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही. त्यांच्यावर आम्ही काही बोलतही नाही, अशी उपरोधिक टीकाही जरांगेंनी राज ठाकरेंवर केली.
बोंडेंनी माझ्या नादी लागू नये. हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस करत आहेत. यामुळं त्यांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल.
मी गणेशोत्सव संपताच मराठवाड्यात जाणार आहे. सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणार. बघूत तर जरांगे काय करतो? - नारायण राणे
डॉ. प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव मोर्चाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.