फडणवीस, मराठा आमदार, मंत्री आमच्या अंगावर घालू नका, अशा कडक शब्दांत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलंय. ते जालन्यात शांतता रॅलीदरम्यान बोलत होते.
Ajay Baraskar Car Burnt : मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या
आता आरक्षण कसं मिळवायचे आम्ही पाहतो. मी पुन्हा येत्या 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे. - मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस इतर मंत्र्यांवर दबाव आणत असतील - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : राज्य सरकारकडे आजची रात्र आहे, सरकारने गांभीर्याने विचार करावा असं म्हणत जर सरकारने आरक्षण दिला नाही तर 288 उमेदवार
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत असून मोठी तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मराठ्यांची अडवणूक करू नका. आमचं नुकसान झालं तर आता सहन करणार नाही. - मनोज जरांगे
ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी दाखला द्या, असं म्हणताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कानं टाईट केल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय.
मराठ्यांची मते घेईपर्यंत हे नेते गोड बोलतात, पण मते मिळाल्यानंतर त्यांची जात जागी झाली, अशी टीका मनोज जरांगेंची कोल्हे आणि सोनवणेंवर टीका.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी तीन आठवडे लांबणीवर पडली असून 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होईल.