- Home »
- Manoj Jarange
Manoj Jarange
जरांगे नावाच्या भुताला बाटलीत बंद करा अन् अरबी समुद्रात…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मनोज जरांगे नावाच्या भूताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या, असे वादग्रस्त लक्ष्मण हाके यांनी केले आहे
ओवैसी – जरांगे एकत्र येणार?, महायुतीसह माविआचं टेन्शन वाढणार, अनेक चर्चांना उधाण
Asaduddin Owaisi On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिला नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे
मी दिमागाने खेळतो, फडणवीस, शिंदे, अजितदादांना डावात हरवलं, शांतता रॅलीत पाटलांचा हल्लाबोल
Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आयोजित
सावध करतो वेळ गेलेली नाही, अन्यथा महागात पडेल; जरांगेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
राज्य सरकारला मी सावध करतो असे म्हणत त्यांच्या हातातून अद्यापही वेळ गेलेली नसून मला किंवा समाजाला राजकारणात यायचं नाहीये.
सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकाच माळेचे मनी…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सर्वच आमदार एकाच माळेचे मनी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या ज्या आंदोलनात हा माणूस…; बीडमधून जरांगेंचा हल्लाबोल
गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला, ते आंदोलन कायमचं बंद पडलं, अशी टीका जरांगेंनी केली.
मराठा आरक्षण बैठकीला दांडी; जरांगेंनी सत्ताधारी अन् विरोधकांना नॉनस्टॉप धुतलं
महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये बोलत होते.
छगन आप्पा कशाला फडफड करतो? दहा पिढ्या आल्या तरी…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची सभा झाली. यावेळी बोलतांना त्यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली.
लोकसभेत फक्त पाडा म्हटलो पण भुजबळांना जवळ केल्यास…; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange यांची राज्यभरात शांतता रॅली सुरु आहे. त्यावेळी त्यांनी सर्व सीट्स पाडायला भुजबळ जबाबदार असतील असा फडणवीसांना इशारा दिला आहे.
विरोधकांकडे संधी असूनही…, जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर सरकार पुढे मुद्दे मांडत चव्हाणांचा विरोधकांना टोला
Ashok Chavan यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे सर्व मुद्दे राज्यसरकारसमोर मांडले.
