- Home »
- maratha
maratha
जरांगे मुंबईत धडकण्याआधीच मोठा निर्णय, मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद विखेंकडे
मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली
… तर जरांगे अन् एकनाथ शिंदेंना जागा दाखवणार; ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा इशारा
Navnath Waghmare On Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा
पानिपत युद्धाने देशाला काय दिले?
बरोबर संक्रांतीच्या दिवशी कुरुक्षेत्राजवळ असलेल्या पानिपतावर मराठे आणि अब्दालीच्या सैन्याची आमनेसामने गाठ पडली. यावेळी दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती. पण दुपारनंतर युद्धाचं पारडं फिरलं आणि अब्दालीच्या सैन्याने विजयाचा जल्लोष केला. याच पार्श्वभूमीवर लेट्सअपने ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडूरंग बलकवडे यांच्याशी खास संवाद साधला होता. <iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/sm6lL2PDRuQ?si=DurmtmvbGKMeZSt1″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; […]
कोणीही आत्महत्येचा विचार करू नका, हात जोडून विनंती करतो…; तानाजी सावंत यांचे आवाहन
लवकरच आपल्याला टिकणारे आरक्षण मिळेल, कृपया आत्महत्येचा विचार करू नका, असं आवाहन मंत्री तानाजी सावंत यांनीो मराठा बांधवांना केलं.
फडणवीस-जरांगेंमधील भांडण नकली, ओबीसींना फसवण्यासाठी ते ठरवून भांडताहेत; आंबेडकरांचा दावा
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगेंमधील भांडण हे नकली आणि फसवं आहे. ते ओबीसींनी फसवण्यासाठी ठरवून भांडत आहेत. असा आरोप आंबेडकरांनी केला.
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत, राज्य सरकारचा मोठा निर्णय
विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णय CM एकनाथ शिंदेंनी घेतला आहे.
25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार, ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात
येत्या 25 जुलैपासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली.
भुजबळांनी मुद्दा छेडला अन् भाषण संपताच मराठा आरक्षणासाठी बारामतीत जोरदार घोषणा
Chhagan Bhujbal यांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकाच माळेचे मनी…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सर्वच आमदार एकाच माळेचे मनी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
Manoj Jarange Patil : मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही…
मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही, अशी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलीयं. ते नांदेडमध्ये बोलत होते.