Prakash Ambedkar On EVM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधकांकडून ईव्हीएममध्ये (EVM) फेरफार करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचीच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 95 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
विधानसभेचा निकाल आम्हाला मान्य नाही. ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती, मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप.
Will MNS Party recognition be revoked : राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महायुतीचा दणक्यात विजय तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेवा (MNS) म्हणजेच मनसे या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळालेली नाही. तसेच अपेक्षित मतं देखील मिळाली नाहीत, त्यामुळे आता मनसे पक्षाची मान्यता […]
इलेक्टोरल एजनुसार, मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर मिळून 20 जागा जिंकू शकतील असा अंदाज आहे.
Kishori Pednekar Slams Raj Thackeray : उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी टीका राज ठाकरे यांनी शिवडीतील प्रचारसभेत केली होती. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंची वाघीणी म्हणजेच मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंचा सडकून समाचार घेतला आहे. पेडणेकर यांच्या या टीकेमुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मनसेचे […]
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.