- Home »
- Mumbai News
Mumbai News
मुंबई बोट अपघातात मोठी अपडेट, ‘या’ कारणामुळे घडला अपघात; खरी माहिती समोर
इंजिन चाचणी करत असताना नौदलाच्या यानाचे नियंत्रण सुटले आणि कारंजा मुंबई येथे नीलकमल या प्रवासी फेरीला धडकली अशी माहिती नौदलाने दिली आहे.
Video : नौदलाच्या बोटीनं धडक दिली अन् अपघात घडला; मुंबईत नेमकं काय घडलं?
नौदलाच्या बोटीने धडक दिल्यानेच बोट बुडाली असल्याचा आरोप अपघातग्रस्त बोटमालकाकडून आरोप करण्यात आला आहे.
80 प्रवाशांचा जीव धोक्यात; समुद्रात ‘निलकमल’ फेरीबोट बुडाली, बचावकार्य सुरु
गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटला जाणारी फेरीबोट समुद्रात उलटल्याची माहिती समोर आली असून या फेरीबोटीत 35 प्रवासी अडकले असून बचावकार्य सुरु आहे.
मराठीत आणखी एक दमदार सिनेमा; “आता थांबायचं नाय” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Mumbai News : मराठी चित्रपट विश्वात आणखी एका दमदार चित्रपटाची एन्ट्री होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने झी स्टुडिओजचा “आता थांबायचं नाय” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवराज वायचळने केलं आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, […]
मोठी बातमी! महायुतीचं खातेवाटप ठरलं, गृहमंत्री भाजपाचाच, अजितदादांना ‘अर्थ’, यादी वाचा..
महायुतीचं खातेवाटप निश्चित झालं असून गृहखातं कुणाला द्यायचं याचाही निर्णय घेण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
महसूल, जलसंपदा अन् ग्रामविकाससाठी रस्सीखेच; मंत्र्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी
कोणते विभाग द्यायचे यावरून खलबतं आणि रस्सीखेंच सुरू झाली आहे. वजनदार अन् मलईदार खाती मिळावीत यासाठी लॉबिंगही सुरू झालं आहे.
मंत्र्यांना ‘एका’ बंगल्याची धास्ती, केसरकरांचं मंत्रिपद हुकल्याने चर्चाही वेगळ्याच!
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाच मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं आहे. यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
नगरविकास, पर्यटन अन् आरोग्य.. शिवसेनेला मिळणार वजनदार खाती; यादीच आली समोर
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला १२ खाती येतील अशी माहिती आहे. त्यानुसार आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
आमदार वाढले, मते वाढली तरीही सरकारमध्ये डीमोशन? अजितदादांच्या कोंडीची तयारी..
या निवडणुकीत अजित पवार गटाचा स्ट्राइक रेट चांगला राहिलेला असतानाही मंत्रिमंडळात त्यांना कमी संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन पाच दिवस बंद, ‘हे’ आहे कारण
Siddhivinayak Temple : लालबागचा राजाची ओळख संपूर्ण देशभर नवसाला पावणारा गणपती म्हूणन आहेत. सामान्य भाविक भक्त ते सेलिब्रेट, राजकीय
