बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे खात्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देते.
गुजरात राज्यातील साबरकांठा येथे भीषण अपघात झाला (Road Accident) आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही एनपीएस वात्सल्य योजनेत सुरक्षित गुंतवणूक करू शकता.
Bihar News : बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक हैराण (Bihar News) करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीला पोस्टमार्टमसाठी घेऊन जाण्यात येत होते. आता पोस्टमार्टम मृतदेहाचेच होते जिवंत माणसाचं कसं होईल हे सगळ्यांनात माहिती आहे. तसंच तुम्हालाही वाटत असेल पण थांबा खरा ट्विस्ट तर पुढेच आहे. रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी एका जणाला घेऊन जात असतानाच वेगळंच घडलं. […]
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील (Banke Bihari Temple) प्रसादावरून घमासान सुरू झाले आहे.
हरियाणाच्या राजकारणात डबल इंजिन सरकारचा ट्रेंड चालत आला आहे. मागील तीन दशकांपासून राज्यात असेच चित्र दिसून येत आहे.
तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणाची सखोल चौकशीसाठी एसआयटी नियु्क्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
तिरुमला मंदिरात तीन प्रकारचे लाडू मिळतात. 175 ग्रॅम वजनाच्या मध्यम आकाराच्या एका लाडूची किंमत 50 रुपये आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.
देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय.