राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी भारतात व्यवसाय करणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांना चांगलंच फटकारलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात हरियाणाबरोबरच जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.
केंद्रात सरकार आल्यास दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊ असे आश्वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीदरम्यान दिले होते.
हरियाणा निवडणुकीतील तिसऱ्या फॅक्टरमुळे भाजप आणि काँग्रेस पक्ष्यांपैकी एकाचा खेळ बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे.
कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला.
उधमपूर जिल्ह्यात (Udhampur) अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक कुलदीप शहीद झाले आहेत.
रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की सेबी प्रमुखांनी (SEBI) त्यांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून उत्पन्न मिळवले होते.
साबरमती एक्सप्रेस अपघात प्रकरणात आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली.