देशाची राजधानी दिल्लीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पित्याने आपल्या चार मुलींसह आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाने महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
केंद्रातील मोदी सरकारने अखेर 24 समित्यांची नियुक्ती केली आहे. राहुल गांधी संरक्षणाशी संबंधित समितीत सदस्य.
जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. मंगळवारी येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.
जितिया व्रतानिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या लोकांना काळाने गाठले. राज्यभरात अशा 41 लोकांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मागील चार दिवसांत तिरुपती येथे येणाऱ्या भक्तांनी तब्बल 14 लाख लाडू खरेदी केले आहेत.
बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे खात्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देते.
गुजरात राज्यातील साबरकांठा येथे भीषण अपघात झाला (Road Accident) आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्ही एनपीएस वात्सल्य योजनेत सुरक्षित गुंतवणूक करू शकता.
Bihar News : बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक हैराण (Bihar News) करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीला पोस्टमार्टमसाठी घेऊन जाण्यात येत होते. आता पोस्टमार्टम मृतदेहाचेच होते जिवंत माणसाचं कसं होईल हे सगळ्यांनात माहिती आहे. तसंच तुम्हालाही वाटत असेल पण थांबा खरा ट्विस्ट तर पुढेच आहे. रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी एका जणाला घेऊन जात असतानाच वेगळंच घडलं. […]