राजधानी नवी दिल्लीत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसात राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती (Mamata Banerjee) आयोगाच्या बैठकीत चांगल्याच संतापल्याचे पाहण्यास मिळाले.
कुपावाडामध्ये (Indian Army) पु्न्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय जवानांत जोरदार धुमश्चक्री उडाली.
काँग्रेसने नीति आयोगाच्या बैठकीचा बहिष्कार केला आहे. पण ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला एका मंत्र्यावर चांगलेच भडकले. संसदेतील कामकाज सुरू असताना मंत्री खिशात हात घालून येत होते.
दहशतवादाला पोसणाऱ्यांना (पाकिस्तान) स्पष्ट शब्दांत इशारा देत आहे की त्यांचे मनसूबे कधीच यशस्वी होणार नाहीत.
कंगना राणावतची खासदारकी रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली आहे
बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचं तोंडभरुन कौतुक केलं.
सरकारने कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार.
मोदी सरकारने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीला (Chandrababu Naidu) मोठं गिफ्ट दिलं आहे.